🚩 *उर्जामंत्र*
_*गुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वत:च्या मनातील विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.*_
*#हर_हर_महादेव* 🚩
_*गुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वत:च्या मनातील विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.*_
*#हर_हर_महादेव* 🚩
श्री राम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे गाव आहे एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा कोटी कोटी प्रणाम 2024 च्या पहिल्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🚩
_*स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडत नाही, आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही...!!*_
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
🔥
छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पुत्राच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेले तानाजी मालुसरे,
जिजाऊंच्या तोंडून कोंढाणा किल्ल्याची खंत ऐकतात...☝
मुलाचं लग्न बाजूला ठेवून भावाला घेऊन,
"आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं"
असे म्हणत प्राण पणाला लावून कोंढाणा वाढवितात...🔥
उदयभान राठोडच्या मोगलाई पकडीतून किल्ला सोडवतात...
"गड_आला_पण_सिंह_गेला "
साहजिकच कधी कधी वाटतं की, आता कुठे असतील मालुसरेंच्या पुढच्या पिढीतील माणसं...?
तानाजीच्या मुलाचं पुढे काय झालं असेल?
उत्तर आहे...
महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला
"#किल्ले_पारगड !"
रायबाचं लग्न स्वतः महाराजांनी आपल्या हातानी लावून दिलं, त्याला आपल्या गळ्यातली कवड्याची माळ घातली आणि किल्ले पारगडाचं किल्लेदारपद सांभाळण्याची जबाबदारी दिली.
स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला आहे म्हणून या किल्ल्याच नाव पारगड पडलं.
गोव्याच्या पोर्तुगीजांवर वाचक ठेवायला म्हणून महाराजांनी हा किल्ला बांधला.
किल्ल्याच्या वास्तुशांतीला महाराज स्वतः हजर होते तेव्हा त्यांनी किल्लेदार आणि तिथे हजर असलेल्या मावळ्यांना स्फूर्तिदायी आज्ञा केली.....☝
चंद्रसूर्य_जोवर_तळपत_आहेत_तोवर_किल्ला_जागता_ठेवा......☝
किल्य्याचे पाहिलं सुभेदार रायबाजी मालुसरे आणि त्यांच्या सोबत तिथे आलेल्या शेलारमामांच्या वंशजांनी पुढे अनेक वर्ष हा किल्ला सांभाळला.
रायबाची समाधीही पारगडावरच आहे.
मालुसऱ्यांच्या १० पिढ्या पारगडावर नांदल्या.
तानाजींचा वारसा सांगणारी त्यांची अकरावी पिढी व्यवसायाच्या निमित्ताने बेळगाव जवळील अनगोळ येथे स्थलांतरित झाली.
बाळकृष्ण मालुसरे हे मालुसरे घराण्याचे थेट अकरावे वंशज🙏
त्यांच्या सुनबाई म्हणजेच डॉ_शीतलताई_मालुसरे.
त्यांनी याच विषयावर लिहिलेली रायबा नावाची कादंबरी लवकरच येतं आहे.
अजय देवगण अभिनित "तानाजी"
या चित्रपटाच्या रिसर्च टीम मध्ये शीतलताईंचा समावेश होता.
शीतलताईंचे चिरंजीव रायबा हे थेट तेरावे वंशज ते महाड येथे राहतात.
नुसता नावाचा वारसा नसून त्यांच्याजवळ तानाजी मालुसरे यांची
तलवार आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या पुत्राच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेलेले तानाजी मालुसरे,
जिजाऊंच्या तोंडून कोंढाणा किल्ल्याची खंत ऐकतात...☝
मुलाचं लग्न बाजूला ठेवून भावाला घेऊन,
"आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं"
असे म्हणत प्राण पणाला लावून कोंढाणा वाढवितात...🔥
उदयभान राठोडच्या मोगलाई पकडीतून किल्ला सोडवतात...
"गड_आला_पण_सिंह_गेला "
साहजिकच कधी कधी वाटतं की, आता कुठे असतील मालुसरेंच्या पुढच्या पिढीतील माणसं...?
तानाजीच्या मुलाचं पुढे काय झालं असेल?
उत्तर आहे...
महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला
"#किल्ले_पारगड !"
रायबाचं लग्न स्वतः महाराजांनी आपल्या हातानी लावून दिलं, त्याला आपल्या गळ्यातली कवड्याची माळ घातली आणि किल्ले पारगडाचं किल्लेदारपद सांभाळण्याची जबाबदारी दिली.
स्वराज्याच्या पार दक्षिण टोकाला आहे म्हणून या किल्ल्याच नाव पारगड पडलं.
गोव्याच्या पोर्तुगीजांवर वाचक ठेवायला म्हणून महाराजांनी हा किल्ला बांधला.
किल्ल्याच्या वास्तुशांतीला महाराज स्वतः हजर होते तेव्हा त्यांनी किल्लेदार आणि तिथे हजर असलेल्या मावळ्यांना स्फूर्तिदायी आज्ञा केली.....☝
चंद्रसूर्य_जोवर_तळपत_आहेत_तोवर_किल्ला_जागता_ठेवा......☝
किल्य्याचे पाहिलं सुभेदार रायबाजी मालुसरे आणि त्यांच्या सोबत तिथे आलेल्या शेलारमामांच्या वंशजांनी पुढे अनेक वर्ष हा किल्ला सांभाळला.
रायबाची समाधीही पारगडावरच आहे.
मालुसऱ्यांच्या १० पिढ्या पारगडावर नांदल्या.
तानाजींचा वारसा सांगणारी त्यांची अकरावी पिढी व्यवसायाच्या निमित्ताने बेळगाव जवळील अनगोळ येथे स्थलांतरित झाली.
बाळकृष्ण मालुसरे हे मालुसरे घराण्याचे थेट अकरावे वंशज🙏
त्यांच्या सुनबाई म्हणजेच डॉ_शीतलताई_मालुसरे.
त्यांनी याच विषयावर लिहिलेली रायबा नावाची कादंबरी लवकरच येतं आहे.
अजय देवगण अभिनित "तानाजी"
या चित्रपटाच्या रिसर्च टीम मध्ये शीतलताईंचा समावेश होता.
शीतलताईंचे चिरंजीव रायबा हे थेट तेरावे वंशज ते महाड येथे राहतात.
नुसता नावाचा वारसा नसून त्यांच्याजवळ तानाजी मालुसरे यांची
तलवार आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️
किल्ले राजगडावर तयारी चालू होती मोहिमेची
कोंढाण्याच्या मोहिमेची....
मालुसरे आले, सोबत होते सुर्याजी आणि शेलार मामा
लेकाच्या लग्नाच निमंत्रण आणलं हुत मालूसरे नी...
राजांना ठाऊक होतं, भेट झाली राजगडावर, निमंत्रण दिले रायबाच्या लग्नाच
तानाजी मालुसरे नी राजांच्या आणि आऊसाहेबांच्या मनातलं ओळखलं हुत ओ...
शेवटी बालपण सोबत गेलं हुत जी..
मित्र नंतर पण स्वराज्य घडवणारा आपला मित्र म्हणजे आपला राजा
आणि आपल्या राजांच्या मनातील ओळखून मोहिमेवर न जाणारे ते मग तानाजीराव कसले ?
राजांनी आडवल, आऊसाहेबांनी थांबवल
तान्हा, लेकाच्या लग्नाचा इचार कर
त्याच जागी कडाडले तानाजी
"आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं"
पण थांबानारे ते मालुसरे कसले
विडा घेतला कोंढाण्याचा
हे कोंढाण्याच् फुल आपल्या पायावर वाहू आम्ही राज्
लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही....
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजीराजानी तानाजी मालुसरेंना दिली
जेव्हा तानाजीना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते.
त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.
आई भवानी चा आशीर्वाद घेऊन तयारी झाली
ते कोंढाण्याची लढाई जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले..........
मोहीम रात्रीतच पार पडणार होती
निघाले तानाजीराव मोहिमेला......
व्हय कोंढाण्याच्या.......⚔️
पहारा जागता ठेवा ...........⚔️
.
किल्ले राजगडावर तयारी चालू होती मोहिमेची
कोंढाण्याच्या मोहिमेची....
मालुसरे आले, सोबत होते सुर्याजी आणि शेलार मामा
लेकाच्या लग्नाच निमंत्रण आणलं हुत मालूसरे नी...
राजांना ठाऊक होतं, भेट झाली राजगडावर, निमंत्रण दिले रायबाच्या लग्नाच
तानाजी मालुसरे नी राजांच्या आणि आऊसाहेबांच्या मनातलं ओळखलं हुत ओ...
शेवटी बालपण सोबत गेलं हुत जी..
मित्र नंतर पण स्वराज्य घडवणारा आपला मित्र म्हणजे आपला राजा
आणि आपल्या राजांच्या मनातील ओळखून मोहिमेवर न जाणारे ते मग तानाजीराव कसले ?
राजांनी आडवल, आऊसाहेबांनी थांबवल
तान्हा, लेकाच्या लग्नाचा इचार कर
त्याच जागी कडाडले तानाजी
"आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं"
पण थांबानारे ते मालुसरे कसले
विडा घेतला कोंढाण्याचा
हे कोंढाण्याच् फुल आपल्या पायावर वाहू आम्ही राज्
लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही....
स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजीराजानी तानाजी मालुसरेंना दिली
जेव्हा तानाजीना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते.
त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.
आई भवानी चा आशीर्वाद घेऊन तयारी झाली
ते कोंढाण्याची लढाई जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले..........
मोहीम रात्रीतच पार पडणार होती
निघाले तानाजीराव मोहिमेला......
व्हय कोंढाण्याच्या.......⚔️
पहारा जागता ठेवा ...........⚔️
.
_*सकाळी उगवता तेजस्वी केशरी सूर्य आणि रात्रीचे मधीर चंद्र तारे साक्षी आहेत तुमच्या कार्याचे राजं...*_
*#शिवराय_असे_शक्तीदाता.. 🙏🏻🚩*
*#शिवराय_असे_शक्तीदाता.. 🙏🏻🚩*
_*रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणार व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...*_
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*मावळत्या सुर्याकडून काही तरी शिकावे, मावळत असतानाही नव्या सामर्थ्याने जगावे...*_
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*महाराज तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की खूप मोह वाटतो तुमचा. तुमचे आचार - विचार, तुमची विचार करण्याची क्षमता एवढी मोठी होती की तुम्हाला जाऊन साडे तीनशे वर्षे झाले तरीही तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्यात जिवंत असल्यासारखे वाटता. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा.*_
*#जागर_शिवकिर्तीचा..🚩*
*#जागर_शिवकिर्तीचा..🚩*
🚩
शतकांच्या पठाणी जुलुमजबरदस्ती मुळे निकृष्टावस्थेत गेलेल्या समाजाला उचल देऊन स्वराज्याची घटना सर्व शक्तिमान केली. अत्यंत महत्वाची क्रांती इथल्या समाजात घडवून आणली आणि शेवटी सामर्थ्यशाली परकीय राजवटीला महाराष्ट्राने नामोहरम करुन शतकानुशतके भारतीय जनतेच्या मनावर अधिराज्य केलं याची ठिणगी प्रज्वलित करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवराय...
――――――――――――――――
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात..🚩
१९ फेब्रुवारी.
घरोघरी_शिवजयंती.👑🧡🚩
शतकांच्या पठाणी जुलुमजबरदस्ती मुळे निकृष्टावस्थेत गेलेल्या समाजाला उचल देऊन स्वराज्याची घटना सर्व शक्तिमान केली. अत्यंत महत्वाची क्रांती इथल्या समाजात घडवून आणली आणि शेवटी सामर्थ्यशाली परकीय राजवटीला महाराष्ट्राने नामोहरम करुन शतकानुशतके भारतीय जनतेच्या मनावर अधिराज्य केलं याची ठिणगी प्रज्वलित करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवराय...
――――――――――――――――
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात..🚩
१९ फेब्रुवारी.
घरोघरी_शिवजयंती.👑🧡🚩