🚩
लष्कराची कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिस्तीची गरज असते.
या शिस्तीच्या अभावामुळेच इस्लामी सत्तांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे निष्प्रभ ठरले.
सैन्याच्या शिस्तीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी काही खास नियम केले होते.
त्यांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी ते करीत असत. या नियमांचे उल्लंघन करणारा मग तो कोणीही असो शिक्षेतून सुटका नव्हता.
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या करड्या नियमांमुळे शिस्त राहिली व ते प्रभावी ठरले हे समकालीन साधनांवरून दिसून येतेच.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच हे पत्र होय.
सदर पत्रातील सर्व शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडचे आहेत.
हे पत्र छत्रपती महाराजांनी सांगितले आणि बाळाजी आवजीने लिहिले. त्यामुळे या पत्राची भाषा कारकुनी नसून साहेबी आहे. स्वराज्याच्या शिपाई लोकांनी अमुक रितीने का वागावे आणि अमुक रितीने का वागू नये ह्याची फोड छत्रपती शिवाजी महाराजांनी शिपायांस करून दाखविली आहे.
सदर पत्र केवळ आज्ञापत्र नाही.
पत्रात जरब दाखविली आहे.
पत्रात छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकारी आणि सैन्याने कसे वागावे यासंबंधी १९ मे १६७३ रोजी लिहिलेल्या पत्रात महाराज सांगतात :
“त्यास तुम्हीं मनास माने ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल.
असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल,
व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊ लागतील.
कितेक दिवस उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहुन हि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल!
तेव्हा रयतिची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल.
हे तुम्ही बरे जाणून, शिपाई हो अगर पावखलख हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे.”
संदर्भ - वि.का.राजवाडे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, लेखांक २८
या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शिस्त, राज्यप्रमुखाचा अधिकारी आणि सैन्यावर असलेला जरब आणि रयतेप्रती असलेली आपुलकी या गोष्टींची प्रचिती येते.
@_atharv_d_ फोटो साभार 😍
लष्कराची कार्यक्षमता टिकविण्यासाठी शिस्तीची गरज असते.
या शिस्तीच्या अभावामुळेच इस्लामी सत्तांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे निष्प्रभ ठरले.
सैन्याच्या शिस्तीकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी काही खास नियम केले होते.
त्यांची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी ते करीत असत. या नियमांचे उल्लंघन करणारा मग तो कोणीही असो शिक्षेतून सुटका नव्हता.
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या करड्या नियमांमुळे शिस्त राहिली व ते प्रभावी ठरले हे समकालीन साधनांवरून दिसून येतेच.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच हे पत्र होय.
सदर पत्रातील सर्व शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडचे आहेत.
हे पत्र छत्रपती महाराजांनी सांगितले आणि बाळाजी आवजीने लिहिले. त्यामुळे या पत्राची भाषा कारकुनी नसून साहेबी आहे. स्वराज्याच्या शिपाई लोकांनी अमुक रितीने का वागावे आणि अमुक रितीने का वागू नये ह्याची फोड छत्रपती शिवाजी महाराजांनी शिपायांस करून दाखविली आहे.
सदर पत्र केवळ आज्ञापत्र नाही.
पत्रात जरब दाखविली आहे.
पत्रात छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकारी आणि सैन्याने कसे वागावे यासंबंधी १९ मे १६७३ रोजी लिहिलेल्या पत्रात महाराज सांगतात :
“त्यास तुम्हीं मनास माने ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल.
असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल,
व विलातीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील, कोण्ही कुणब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले, ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊ लागतील.
कितेक दिवस उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहुन हि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल!
तेव्हा रयतिची व घोड्यांची सारी बदनामी तुम्हावर येईल.
हे तुम्ही बरे जाणून, शिपाई हो अगर पावखलख हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे.”
संदर्भ - वि.का.राजवाडे, मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, लेखांक २८
या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शिस्त, राज्यप्रमुखाचा अधिकारी आणि सैन्यावर असलेला जरब आणि रयतेप्रती असलेली आपुलकी या गोष्टींची प्रचिती येते.
@_atharv_d_ फोटो साभार 😍
_*अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला ही उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या, व शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या जुलमी सत्ताधिशांच्या पोलादी साखळदंडाचा विनाश घडवत भूमीपुत्रांच्या मनामनात स्वांतंत्र्याची उर्मी निर्माण करुन, “सार्वभौम हिंदवी स्वराज्य" स्थापन करणाऱ्या, महान युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!*_
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
महाराष्ट्राला, मराठी मातीला अस्तित्वाचा साज बहाल करणारा कालखंड. शिवकाल असे नुस्ते शब्द जरी कानावर पडले, तरी अंगावर रोमांच उभे राहतात. मनाचं वारू थेट शिवकालात जाऊन थडकतं. मग शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांनी परकियांशी दिलेले लढे, त्यांना मावळ्यांची मिळालेली साथ आणि त्यातून उभं राहिलेलं स्वराज्य... नजरेसमोर सारं काही लख्ख उभं राहतं. अन् त्या स्वराज्याच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले दिसतात छत्रपती शिवाजीमहाराज नि नकळत ओठांवर शब्द येतात
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराज कि जय..!
🧡⚔💫
तयारीला लागा आपला सण येतोय 🚩
अखंड हिंदूंचा सण येतोय✌️🔥
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात💯
आतुरता शिवजयंतीची 🚩
शिवजन्मोस्तव सोहळा २०२३ लवकरच..
जगात भारी १९ फेब्रुवारी 🧡🚩
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराज कि जय..!
🧡⚔💫
तयारीला लागा आपला सण येतोय 🚩
अखंड हिंदूंचा सण येतोय✌️🔥
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात💯
आतुरता शिवजयंतीची 🚩
शिवजन्मोस्तव सोहळा २०२३ लवकरच..
जगात भारी १९ फेब्रुवारी 🧡🚩
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
_"हिंदुस्तानच्या इतिहासातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होवून राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच उज्वल चरित्र दुसऱ्या कुणाचे मला दिसले नाही सद्य स्थितीत या महापुरुषाच्या वीरगाथेचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्शच अखिल हिंदुस्थानासमोर ठेवला पाहिजे"
✍🏻 - नेताजी सुभाषचंद्र बोस
✍🏻 - नेताजी सुभाषचंद्र बोस
_*छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यान पिढ्या पुढं आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात वसतात.*_
*#शिवराय_असे_शक्तीदाता 🚩*
*#शिवराय_असे_शक्तीदाता 🚩*
_*सह्याद्रीतील गडकोटांना मुर्त स्वरूप देऊन मुठभर मावळ्यांच्या साथीने, चारीही पातशाहींशी लढताना गडकोटांचा ढालीसारखा वापर करून हर हर महादेवचा जयघोष करत शञुवर तुटून पडून तर कधी गनिमी कावा या युद्धतंञाचा वापर करून स्वराज्याचे सुराज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवराय.*_
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*मान-पान, प्रतिष्ठा, लहान-थोर, तरुण-वयस्कर, स्त्री-पुरुष, जात-धर्म हे भेद पुरून इथे नतमस्तक व्हायला हवं, हिंदुस्थानचा अखंड रथ जगाच्या पाठीवर चौफेर उधळला तरी, त्याचा धगधगता केंद्रबिंदू इथेच होता, इथेच असेल, आणि इथेच शतशः राहील.*_
*#शिवराय_असे_शक्तीदाता..🙏🚩*
*#शिवराय_असे_शक्तीदाता..🙏🚩*