This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*दुर्भाग्य संपून भाग्य उजाडत आहे, अन् शिवनेरीच्या सदरेवर जिजाऊंच्या पोटी प्रत्यक्ष सूर्य जन्मी येत आहेत.*
_*🙏🏻🚩 जय शिवराय.. 🚩🙏🏻*_
_*🙏🏻🚩 जय शिवराय.. 🚩🙏🏻*_
Forwarded from Marathisahitya.in
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉️🕉️
महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तुम्हाला स्टेटसला ठेवण्यासाठी महाशिवरात्री पोस्टर व Caption येथून कॉपी करा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2022/02/l-mahashivratri-status-l-l.html?m=1
महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तुम्हाला स्टेटसला ठेवण्यासाठी महाशिवरात्री पोस्टर व Caption येथून कॉपी करा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2022/02/l-mahashivratri-status-l-l.html?m=1
मराठी साहित्य
महाशिवरात्री संदेश l mahashivratri status l महाशिवरात्री स्टेटस l mahashivratri wishes l महाशिवरात्री शुभेच्छा
*शिवजन्मोत्सव सोहळा⛳🧡🚩राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नपती आष्टाधांनजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशास्त्रा पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा... !🙇🌎🌺🚩🙏*
चारित्र्य नसेल तर व्यक्तीच्या आदेशाला अथवा शब्दाला काही महत्व राहत नाही सोबतच पदानुसार चारीत्र्याचे महत्व देखील वाढते... शासकाचे चारित्र्य उच्च असल्याने प्रजेला देखील असमाजिक अथवा चारित्र्यहीन कार्य करण्याचे सहसा सुचत नाही तात्पर्य राजाचे चारित्र्य उच्च असल्याबिगर प्रजेकडून उच्च अपेक्षा केल्या जाऊ शकत नाहीत आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपणास समजते...
डॉ बाळकृष्ण शिवाजी महाराजांच्या चारित्र्य कौतुकास्पद लिहतात...,
“शिवचरित्रात महाराजांच्या चारित्र्याला गालबोट लागेल असे एकही कृत्य दाखवता येणार नाही. उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारा त्यांच्या सारखा सेनानी हिंदुस्थानात नव्हे तर पूर्ण यूरोपात शोधून मिळणे कठीण आहे”....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर गुणांबद्दल आणि चारित्राबद्दल डॉ जदुनाथ सरकार लिहतात...,
“शिवाजीराजेंच्या चारित्र्यात अनेक सदगुणांचा भरणा होता त्यांची मातृभक्ती, पुत्रप्रेम, धर्मानुराग, विलासवर्जन, कष्टाळुपणा तसेच धार्मिक सहिष्णुता त्या काळातील कोणत्याही राजवंशातच काय अनेक लोकांमध्येही अतुलनिय होती”....
पराक्रम आणि साहस याच्या जोड़ीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेला असा राजा या जगी पुन्हा होने नाही....
जय शिवराय...🙏🏻🚩
———————————————
शिवराय मनामनात शिवजयंती घराघात.
१९ फेब्रूवारी.
घरोघरी_शिवजयंती...🚩
डॉ बाळकृष्ण शिवाजी महाराजांच्या चारित्र्य कौतुकास्पद लिहतात...,
“शिवचरित्रात महाराजांच्या चारित्र्याला गालबोट लागेल असे एकही कृत्य दाखवता येणार नाही. उच्च मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारा त्यांच्या सारखा सेनानी हिंदुस्थानात नव्हे तर पूर्ण यूरोपात शोधून मिळणे कठीण आहे”....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर गुणांबद्दल आणि चारित्राबद्दल डॉ जदुनाथ सरकार लिहतात...,
“शिवाजीराजेंच्या चारित्र्यात अनेक सदगुणांचा भरणा होता त्यांची मातृभक्ती, पुत्रप्रेम, धर्मानुराग, विलासवर्जन, कष्टाळुपणा तसेच धार्मिक सहिष्णुता त्या काळातील कोणत्याही राजवंशातच काय अनेक लोकांमध्येही अतुलनिय होती”....
पराक्रम आणि साहस याच्या जोड़ीला नैतिकता आणि मानवतेची जोड असलेला असा राजा या जगी पुन्हा होने नाही....
जय शिवराय...🙏🏻🚩
———————————————
शिवराय मनामनात शिवजयंती घराघात.
१९ फेब्रूवारी.
घरोघरी_शिवजयंती...🚩
Forwarded from Marathisahitya.in
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवजयंती शुभेच्छा l Shivjayanti Status l शिवजयंती स्टेटस l शिवजयंती चारोळ्या l Shivjayanti Status Caption l
तुम्हाला स्टेटसला ठेवण्यासाठी Caption व शिवजयंती पोस्टर इथून कॉपी करा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2022/02/shivjayanti-status-caption-shivjayanti.html?m=1
शिवजयंती शुभेच्छा l Shivjayanti Status l शिवजयंती स्टेटस l शिवजयंती चारोळ्या l Shivjayanti Status Caption l
तुम्हाला स्टेटसला ठेवण्यासाठी Caption व शिवजयंती पोस्टर इथून कॉपी करा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2022/02/shivjayanti-status-caption-shivjayanti.html?m=1
मराठी साहित्य
शिवजयंती स्टेटस । शिवजयंती चारोळ्या । Shivjayanti Status Caption। Shivjayanti Shubhecha। शिवजयंती संदेश
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव,*
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव..*
*कर्पूरगौरं करुणावतारं*
*संसारसारं भुजगेन्द्रहारम्।*
*कर्पूरगौरं करुणावतारं*
*संसारसारं भुजगेन्द्रहारम्।*
*सदा बसन्तं हृदयारबिन्दे*
*भबं भवानीसहितं नमामि।*
*सदा बसन्तं हृदयारबिन्दे*
*भबं भवानीसहितं नमामि।*
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव,*
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव..*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*⛳ll राम कृष्ण हरी ll⛳*
〰️〰️〰️〰️〰️〰️
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव,*
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव..*
*कर्पूरगौरं करुणावतारं*
*संसारसारं भुजगेन्द्रहारम्।*
*कर्पूरगौरं करुणावतारं*
*संसारसारं भुजगेन्द्रहारम्।*
*सदा बसन्तं हृदयारबिन्दे*
*भबं भवानीसहितं नमामि।*
*सदा बसन्तं हृदयारबिन्दे*
*भबं भवानीसहितं नमामि।*
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव,*
*हर हर शंभू शंभू शंभू शंभू*
*शिव महादेवा,*
*शंभू शंभू शंभू शंभू शिव महादेव..*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*⛳ll राम कृष्ण हरी ll⛳*
〰️〰️〰️〰️〰️〰️
*ज्या ज्या गावात सूर्य उगवतो त्या त्या गावात बलिदान मास पाळला गेला पाहिजे*
*.*
*धर्मवीर बलिदान मास का व कशासाठी..?*
*कपटी आणि क्रूर औरंगजेबाने कपटाने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना पकडुन त्यांना ३० दिवस नरक यातना देऊन, फक्त आणि फक्त धर्मासाठी, धर्मांतर करण्यासाठी हाल हाल करून मारण्यात आले आणि फाल्गुन अमावस्या दिवशी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखा पर्यंत तुकडे तुकडे करून कोल्हया कुत्र्यांना खायला टाकून दिले.*
*आणि हेच ३० दिवस आपण आपल्या बापाने ज्या नरक यातना भोगल्या ते ३० दिवस सुतक पाळतो आणि या मध्ये खालील गोष्टी पाळतो.*
*.*
*१. चहा, गोड पदार्थ न खाणे,*
*२. मांसाहार न करणे,*
*३. शुभ प्रसंग टाळणे, स्वतः न आयोजित करणे,*
*४. मुंडण करणे,*
*५. पायात चप्पल न घालणे,*
*६. गादीवर न झोपणे,*
*७. टीव्ही न बघणे,*
*८. आवडीच्या गोष्टी न करणे,*
*.*
*यामधील ज्यांना जे शक्य होईल त्या त्या गोष्टींचे पालन करणे आणि रोज संध्याकाळी एकत्र येऊन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा समोर ठेवून त्यांची पूजा करणे आणि श्री संभाजीसूर्यहृदय श्लोक म्हणणे.*
*सर्व शिवभक्त, शिवपाईक, हिंदू बांधवांनी पाळायचा आहे..🙇🏻♂️💐🚩*
*.*
*धर्मवीर बलिदान मास का व कशासाठी..?*
*कपटी आणि क्रूर औरंगजेबाने कपटाने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना पकडुन त्यांना ३० दिवस नरक यातना देऊन, फक्त आणि फक्त धर्मासाठी, धर्मांतर करण्यासाठी हाल हाल करून मारण्यात आले आणि फाल्गुन अमावस्या दिवशी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखा पर्यंत तुकडे तुकडे करून कोल्हया कुत्र्यांना खायला टाकून दिले.*
*आणि हेच ३० दिवस आपण आपल्या बापाने ज्या नरक यातना भोगल्या ते ३० दिवस सुतक पाळतो आणि या मध्ये खालील गोष्टी पाळतो.*
*.*
*१. चहा, गोड पदार्थ न खाणे,*
*२. मांसाहार न करणे,*
*३. शुभ प्रसंग टाळणे, स्वतः न आयोजित करणे,*
*४. मुंडण करणे,*
*५. पायात चप्पल न घालणे,*
*६. गादीवर न झोपणे,*
*७. टीव्ही न बघणे,*
*८. आवडीच्या गोष्टी न करणे,*
*.*
*यामधील ज्यांना जे शक्य होईल त्या त्या गोष्टींचे पालन करणे आणि रोज संध्याकाळी एकत्र येऊन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची प्रतिमा समोर ठेवून त्यांची पूजा करणे आणि श्री संभाजीसूर्यहृदय श्लोक म्हणणे.*
*सर्व शिवभक्त, शिवपाईक, हिंदू बांधवांनी पाळायचा आहे..🙇🏻♂️💐🚩*